Breaking News

हा सी-न दिल्यानंतर कशामुळे संपूर्ण रात्र रडत होती स्मिता पाटिल,बघा …

हिंदी चित्रपटसृष्टीत एका पेक्षा एक अभिनय करणारे अनेक कलाकार आहेत. ज्या कलाकारांनी स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूर्ण जग त्यांच्या नावाला आदर देते. आणि या प्रसिद्ध स्टार्सपैकी एक म्हणजे बॉलीवूडचे मे गास्टार बिग बी अमिताभ बच्चन होय.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपट का रकीर्दीत अनेक अविस्मरणीय आणि सु परहि-ट चित्रपट बनविला आहे. आजही लोकांना त्यांचे ते चित्रपट बघायला आवडतात. अमिताभ बच्चन यांची अभिनय आणि संवाद करण्याची शैली त्यांची स्टाईल प्रत्येकाला आवडते. या सर्वांच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांना बरीच लोकप्रियता मिळाली आहे.

आज आम्ही त्यांच्याच आठवणीत आलेल्या चित्रपटाचे कि-स्से सांगत आहोत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध अभिनत्री स्मिता पाटील हिने काम केले होते. स्मिता पाटील तिच्या अभिनयासाठी खूप लोकप्रिय होती ती मुख्यत: क्लासिक चित्रपटाची नायिका होती. आज आपण तिच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध चित्रपट न मक ह लालबद्दल बोलणार आहोत.

अभिनेत्री स्मिता पाटीलने नमक हलाल या चित्रपटातील एक सीन देवून पूर्ण करून रात्रभर र डत होती. तिने  त्यामागील कारण कोणाला सांगितले नाही परंतु ती या सीन नंतर खूप दुः खी झाली होती. खरं तर नम क ह लाल या चित्रपटात एक गाणे आहे आज र पट जाए तो हम ना उथियो या गाण्यादरम्यान अशी काही दृश्ये आली होती ज्यात स्मिताला ठीक वाटत नव्हते. आणि हा सीन शू-ट झाल्यानंतर ती रात्रभर र डत राहिली.

दुसर्‍या दिवशी अमिताभ बच्चन यांना त्या दृश्या सह स्मिताचे दुः ख समजले. अमिताभ बच्चन यांना हे समजताच ते स्वत: स्मिताकडे गेले आणि स्मिताला समजावून सांगितले.

ही केवळ स्क्रि प्टची मागणी असल्याचे अमिताभ यांनी तिला समजावून सांगितले. ज्या प्रकारे तिचे दृश्य शू-ट केले जात आहे त्याबद्दल फार दु: खी होऊ नका. स्मिता पाटील यांना अमिताभ बच्चन यांचे वागणे खूप आवडले आणि तिने राहिलेले शु-टींग पूर्ण केले.

नमक हलाल या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे बरेच शु-टींग हे नव्याने बांधलेल्या सेठ स्टु डिओजमध्ये झाले होते. ८० च्या दशकात इंडस्ट्रीतील तो सर्वात पहिला वातानुकूलित सेट होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही यशस्वी चित्रपटांमध्ये न-मक ह लाल चित्रपटाचे नावही घेण्यात येते. यातील के पग घुं गरू बांध मीरा नाची थी हे गाणं वाजू लागले की आजही अनेकांचे पाय त्यावर ताल धरु लागतात अशी या गाण्याची वेगळी जादू आहे.

मुख्य म्हणजे हा चित्रपटच प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन शशी कपूर स्मिता पाटील परवीन बाबी आणि वहिदा रेहमान या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळाला होता.

बॉलीवूडमध्ये  महानायक श हेनशहा आणि बिग बी अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत बराच द बदबा आहे. आजवर त्यांनी बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केले आहे.

त्यातील काही अभिनेत्रींसोबत अमिताभ यांची जोडी विशेष चर्चेत आली. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील होती. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांची जोडी प्रेक्षकांत खूप लोकप्रिय झाली होती.

About admin

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *