18 च्या जागी 38 वर्षाची निघाली फेसबुक वरील मैत्रीण, आणि मग …

Daily News

आग्रामध्ये फेसबुकवरील एका महिलेने तिच्या प्रोफाइलमध्ये तिचे वय ३८ ऐवजी १८ लिहून किशोरीशी मैत्री केली. दोघेही फोनवर बोलत असयाचे. किशोरने महिन्याभरापूर्वी या महिलेस डेटिंगवर बोलावले. दोघे लॉकडाऊनमध्ये दिल्लीच्या स्टेशनवर भेटले.

पहिल्या भेटीत त्या महिलेचे वास्तव जाणून घेतल्यावर किशोर हा प्रचंड तणवात गेला. घरी येऊन त्याने आ त्मह-त्या करण्याचा विचार केला. चाईल्डलाईनने किशोर यांचे समुपदेशन केले. यानंतर त्याने आपला विचार बदलला.

किरवली येथील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय किशोरची सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर एका मुलीशी मैत्री झाली होती. तिने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर तिचे वय १८ लिहिले होते. फोटो एका सुंदर १८ वर्षीय मुलीचा होता. मेसेंजरवरुन दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या.

लॉकडाऊनमध्ये दिल्लीला भेट दिली:- काही दिवसांनंतर त्या दोघांनी कॉल करणे आणि एकमेकांशी फोन वर बोलणे सुरू केले. फेसबुक फ्रेंड झारखंडचा होता. तिने सांगितले की ती दिल्लीत काम करते. हळूहळू दोघेही प्रेमाबद्दल बोलू लागले. किशोरने लग्नाचे वचन देखील तिला देवून टाकले.

महिनाभरापूर्वी किशोरने तिला डेटिंगवर येण्यास सांगितले. तिनेही भेटयाला होकार दिला. लॉकडाऊनमध्ये किशोरने प्रशासनाकडून पास घेतला आणि कुटुंबाशी खोटे बोलून तिला भेटायला गेला. ही फेसबुक मैत्रीण स्टेशनवर आली. त्यानंतर किशोरला समजले की तिचा फेसबुक प्रोफाइलवरील फोटो बनावट आहे. ज्याच्याशी त्याने मैत्री केली आहे, ती सुमारे 38 वर्षांची आहे. तिचे लग्न झाले आहे आणि तिला दोन मुली आहेत. नवरा घटस्फो ट घेतलेला आहे.

तो मुलगा आ त्मह त्या करण्यासाठी घरातून बाहेर पडला आणि यामुळे त्याचा जीव वाचला:- फेसबुक फ्रेंड चे वास्तव उघडकीस आल्यावर किशोर घरी आल्यानंतर खूप त-णावग्रस्त झाला. एकेदिवशी त्याने ट्रेनच्या समोर उडी मारून आ-त्मह-त्या करण्याचा विचार केला.

खेरिया येथे रेल्वे पुलाजवळ येऊन त्याने स्वत: चाईल्डलाईनच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला आणि मी आ-त्मह-त्या करत असल्याचे सांगितले. पण चाइल्डलाइन टीमने त्याला रोखले. टीमचे सदस्य त्या ठिकाणी त्वरित पोहचले.

20 हजार भेटवस्तू त्याने पाठविल्या होत्या :- किशोरचे वडील शिक्षक आहेत तर किशोर इयत्ता १२ वीचा विद्यार्थी आहे. तो घरी एकटाच असतो. फेसबुकवर त्या महिलेशी मैत्री केल्यानंतर त्याने आता पर्यंत ऑनलाईन शॉपिंगद्वारे 20 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीची भेट वस्तू तिला त्याने पाठवले होते. आता लग्न करायचं होतं या ता णतणावात असताना तो खूप अ स्वस्थ झाला होता.

अशा प्रकारे त्याचा ताण कमी झाला:- चाइल्डलाइन समन्वयक रितु वर्मा म्हणाल्या की किशोर आणि महिलेच्या वयात खूप मोठे अंतर आहे. तो लग्न करू शकत नाही. त्या बाईनेही त्याच्याशी बोलणे थांबवले. यामुळे त्याचा ताण वाढला.

प्रथम त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे किशोरला समजावून सांगितले. अभ्यास पूर्ण करून लग्नाचा विचार करा. फेसबुकवर फ्रेंड तयार करताना सावधगिरी बाळगा. किशोरचे सतत समुपदेशन केले जात आहे. आता तो तणावापासून हळूहळू दूर होत आहे.