‘अरबाज़ खान’ चे झळकले दुःख ,म्हणाला ‘मलायका’ रात्री माझ्या मुलासोबत करते…

Bollywood

अरबाज खान हा बॉलीवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता तसेच एक प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जात आहे,त्यामुळे  आजच्या या काळात सर्वजण त्याला चांगलेच  ओळखतात. अरबाज खान हा दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानचा धाकटा भाऊ आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की अरबाज खान आणि सलमान खानया दोघा भावांनी  अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे, ते चित्रपट सुपरडुपर हिट देखील झाले आहेत. अरबाज खानच्या आपण वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याने 1998 मध्ये मलायका अरोरासोबत लग्न केले होते.

दोघांनाही  बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक असल्याचे म्हटले जात होते. परंतु अरबाज खान आणि त्याची  पत्नी मलायका अरोराने  लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी घ’टस्फो’ट घेऊन एकमेकांपासून सर्व सं’बं’ध तोडून टाकले आहे.

परंतु अरबाज खान आणि मलायका अरोरा या दोघांनाही अरहान खान नावाचा एक सूंदर  मुलगा आहे. अलीकडेच, अरबाज खानच्या  एका  मुलाखतीमध्ये एक मोठे गुपित  समोर आले आहे ज्यामध्ये तो त्याच्या मुलाकडून त्याला  होणाऱ्या वे’दनांबद्दल  मनातील  दुःख व्यक्त करत  आहे.

ज्यामध्ये अरबाज खान असे  म्हणत आहे  की, मलायकापासून तो  वेगळा  झाल्यानंतर, मलायकाकडे  त्याच्या मुलाला भेटेपर्यंत त्याला परवानगी किंवा तिला आदर द्यावा लागला  आहे आणि मलायका अरोराच्या  परवानगीशिवाय  तो आपल्या मुलाला भेटू शकत नाही.

या लेखात पुढे आम्ही तुम्हाला असे  सांगणार आहोत की, अरबाज खानला आपल्या मुलाला भेटण्यासाठीही मलायका अरोराची प्रत्येक वेळेस परवानगी  का घ्यावी लागते ? अरबाज खान हा सुपरस्टार भाईजान  म्हणजे सलमान खानचा सख्खा धाकटा  भाऊ आहे.

मलायका अरोरा ही एक अतिशय सुंदर आणि हॉ’ट बॉलिवूड अभिनेत्री आहे, त्यामुळे आजच्या या  काळात सगळे तिला चांगले ओळखतात. मलायका अरोराचा  बॉडी फिटनेस खूप छान आहे. तिच्याकडे बघून कोणी म्हणणार नाही कि ती इतक्या मोठ्या मुलाची आई आहे.

मलायका अरोरा बद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती इंडियाज बेस्ट डान्सर या डान्स रियालिटी शोला जज करत आहे. मलायका अरोराचे या शोमध्ये खूप मोठे नाव आहे आणि मलायका अरोरामुळे या शोचा टीआरपी खूप जास्त असल्याचेही म्हटले जात आहे.

मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने अरबाज खानशी लग्न केले, पण लग्नाच्या 19 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. नुकतेच अरबाज खानचे एक वि’धान समोर आले आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, मलायकापासून वेगळे झाल्यानंतर त्याला आपल्या मुलाला भेटण्यासाठी मलायकाची  परवानगी  घ्यावी  लागते.

कारण मलायका आणि अरबाज खान वेगळे झाल्यानंतर को’र्टाने मुलगा अरहानचा ताबा त्याची आई मलायका अरोराकडे दिला होता. याच कारणामुळे अरबाज खानला मुलगा अरहानला भेटण्यासाठी मलायकाची परवानगी घ्यावी लागते.

Gayatri Dheringe

Gayatri Dheringe is a Writer and Editor in live36daily.com from past 2 year , she is very talented writer, always better informative and well research article on daily news . she also complete Post Graduation in Mass Communication ,B.Com , Pune

https://live36daily.com/